Category: आत्महत्या

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी 

    केज प्रतिनिधी  मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त केज येथील पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी  करण्यात आली असून, दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील सर्व पत्रकार…

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

केज किसान दि.२ गौतम बचुटे विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी नवऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केज तालुक्यातील लाखा येथे एका चाळीस वर्षीय विवाहीतेने नवऱ्याच्या छळाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.…

२३ वर्षीय युवकाने गळफास घेवून केली आत्महत्या

केज किसान दि.२१ स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. सदरील युवक हा गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथील असून आत्महत्या…

२० वर्षीय तरुणाची आत्महत्या

  केज किसान दि.२४   बीड जिल्ह्यात शेतकरी व तरुण वर्ग तसेच नवविवाहित यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेनदिवस  वाढतच चालले आहे  आज दिनांक २४ वार शनिवार रोजी बीड तालुक्यांतील नागापूर खुर्द…

You missed

सोनिजवळा सरपंचांचे वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सरपंच गोविंद बापु ‌ससाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव,गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांनी गेल्या आडीच वर्षात गावत होत असलेल्या विकास कामाचा पाडा वाचुन शुभेच्छा दिल्या. या बरोबर गावातील तरुण व मित्र परीवाराने शुभेच्छाचा वर्षाव केला या मुळे सत्कारमूर्ती गोविंद बापु ‌ससाणे हे भाराऊन गेले सत्काराला उत्तर देताना गोविंद बापु ‌ससाणे म्हणाले की,हे ग्रामस्थ व मित्र परिवारांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देऊन मला नवीन ऊर्जा दिली. मी यापुढे गावाचा विकास करुन दाखवेल तेंव्हाच हे हार,शाल, गुच्छ यांच्या ओझातुन उतराई होईल मी कायम नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील. कोणाचही काम आसेल तर मला अर्धा रात्री फोन करा मी उपलब्ध होईल, कोणाचही काम करण्यासाठी कुचराई पणा करणार नाही गाव माझ आणि मी गावचा आहे, मतभेद आसु शकतात मन भेद नाहीत , सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करायचा आहे या वेळे सरपंच गोविंद ससाणे यांनी मित्रपरिवार व ग्रामस्थांचे आभार मानले.